मराठमोळ्या मुंबई इंडियन्सचे आव्हान संपुष्टात

IPL च्या यंदाच्या मोसमातील मुंबई इंडियन्स चे आव्हान संपुष्टात आले आहे.

मुंबईने १२ पैकी केवळ ५ सामने जिंकले आहेत.
आजच्या राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात मुंबईला पराभव पत्करावा लागला व मुंबईच्या प्लेऑफ मध्ये येण्याच्या आशेवर पाणी फिरले.

प्ले ऑफ मध्ये हैदराबाद चेन्नई पंजाब या संघाचा प्रवेश नक्की मानला जात आहे, चौथ्या क्रमांकासाठी केकेआर व राजस्थान रॉयल्स मध्ये काटे की टक्कर असणार आहे

दरम्यान मुंबईचे आव्हान संपुष्टात आल्यामुळे अनेक मराठी क्रिकेट चाहते निराश झाले आहेत.

Comments

Popular posts from this blog

संभाजी भिडेंच्या कार्यकर्त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला जीवदान

संभाजी भिडेंचा तो फोटो पाहुन नेटकरी हळहळले

गडकोट मोहिम प्रचारासाठी भिडे गुरुजींच्या बैठकांचा धडाका